Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
ms swaminathan भारतरत्न डॉ. स्वामीनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. ...
Shetmal Market : राज्यातील आणि देशातील बाजारपेठांमध्ये सध्या अस्थिरतेचे वातावरण असून साखर, हरभरा यासारख्या कृषीमालाच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे. (Shetmal Market) ...
Paddy Plantation : रामटेक तालुक्यात १३ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने धान पीक सुकण्याच्या मार्गावर आहे. रोवण्या रखडल्या असून, शेतकरी चिंतेत आहेत. तालुक्यातील शेती प्रामुख्याने पेंच जलाशयाच्या पाण्यावर अवलंबून असल्यामुळे, पेंचचे (Pench) पाणी कालव् ...
Paddy Plantation : जुलै महिना संपत आला तरी पावसाचा पुरेसा जोर नसल्याने धान उत्पादकांची चिंता वाढली आहे. पन्ह्यांतील रोपे पिवळी पडत असून पाण्याअभावी रोवण्या रखडल्या आहेत. सिंचनाची सोय नसलेल्यांना आता पेंचच्या पाण्यावरच आशा आहे. (Paddy Plantation) ...