Paddy भात हे तृणधान्य पिक महाराष्ट्रात खरीप हंगामात घेतले जाते. विशेषत: कोकण आणि पुण्यातील मावळ भाग तसेच भंडारा परिसरातील आदिवासी पट्ट्यात हे पिक घेतले जाते. कोकणातील लोकांचे हे प्रमुख अन्न आहे. भातचा इंद्रायणी हा वाण खूप प्रसिद्ध आहे. Read More
शेतकऱ्यांचे अख्खे कुटुंब मेहनत घेऊन शेतात धान पिकवितात. मात्र, विकायची वेळ आली, तेव्हा व्यापाऱ्यांकडून त्याची थट्टा केली जाते किंवा मिळेल त्या भावाने शेतकऱ्याला नाईलाजास्तव शेतमाल विकण्याची वेळ आलेली आहे. ...
Bhat Ropvatika भातशेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून असते. खरीप भाताची लागवड करताना प्रथम रोपवाटिकेमध्ये भाताची रोपे तयार करतात आणि नंतर भात खाचरामध्ये रोपांची लागवड केली जाते. ...
Pik Spardha Nikal कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल नुकताच जाहीर केला असून भात, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद या पिकांमध्ये २०२३ च्या तुलनेत सरासरी उत्पादकता वाढली आहे. ...
वाढते औद्योगिकीकरण, शेतमजुरांची कमतरता आणि भात शेतीतून मिळणारे अत्यल्प उत्पन्न अशा अनेक कारणांमुळे रायगड जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होऊ लागले आहे. ...