पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor Surgical Air Strike: भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कार-ए-तोयबा संस्थापक दहशतवादी हाफिज सईद याचे महत्वाचे ठिकाण लक्ष्य करण्यात आले. ...
Operation Sindoor - India AirStrike on Pakistan: शत्रूला गाफिल ठेवत भारताच्या तिन्ही सैन्य दलांनी पाकिस्तानवर हवाई हल्ले केले आहेत. ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे पार पडले. ...