पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Pakistan War : बुधवारी रात्री पाकिस्तानने देशातील अनेक राज्यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. भारतीय हवाई संरक्षण दलाने सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर अनेक क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले ...
India Attack on Pakistan: भारताकडे रशियाची एस ४०० ही एअर डिफेंस सिस्टीम होती. तिने मोठी कामगिरी केलीच परंतू भारताकडे आणखी काही अस्त्रे होती ज्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये डीआरडीओ, इस्रायल, स्वीडन आणि रशियाच्या अन्य डिफेन्स सिस्टीमचा ...
India Pakistan Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण रेषेवर भीषण गोळीबार सुरू आहे. तर दोन्हीकडून ड्रोन ...
मसूद अझहर हा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख आहे. या संघटनेने भारतात अनेक मोठे हल्ले केले आहेत, ज्यात शेकडो निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आता भारताने याचा बदला घेतला आहे. ...
Operation Sindoor: महाभारत युद्ध, १९६५ आणि १९७१ या युद्धांच्या वेळेसही जी ग्रहस्थिती होती, तशीच ग्रहस्थिती आता मे २०२५ असणार आहे. या ग्रह गोचराचा प्रभावाने ‘ऑपरेशन सिंदूर’चा काय परिणाम होणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे. ...
Masood Azhar Statement: निष्पाप भारतीयांचे प्राण घेणाऱ्या दहशतवादी मसूद अजहरच्या घरातही आज मृतदेहांची रांग लागली. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने मसूद अजहरवरच थेट घाव घातला. ...