पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India-Pakistan Ceasefire:आज सकाळपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या हद्दीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत होता. मात्र संध्याकाळी अचानक दोन्ही पक्षांनी शस्त्रसंधी जाहीर केल्याने सारे जग अवाक् झाले आहे. संघर्ष शिगेला ...
India Pakistan Tension: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील भूराजकीय तणाव पुन्हा एकदा वाढला असतानाच दोन्ही देशांमधील आर्थिक दरी पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे. काही दशकांपूर्वी पाकिस्तान काही आर्थिक क्षेत्रात भारतापेक्षा पुढे होता, पण आता महत्त्वाच्या आर्थिक ...
India Pakistan Tension: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, पाकिस्तानने काल भारतातील अनेक भागांना लक्ष्य करून सुमारे ३०० ते ४०० ड्रोन सोडले होते. मात्र भारताच्या सुरक् ...
Operation Sindoor: सद्यस्थितीत भारत पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धजन्य स्थितीत आहे. पाकिस्तानचे हल्ले थोपवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अंतर्गत S400 या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा वापर केला आहे. त्यालाच सुदर्शन चक्र अ ...