पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Pahalgam Terror Attack: महिना उलटून गेला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि इतर सुरक्षा दले जंग जंग पछाडत आहेत. मात्र या दहशतवाद्यांचा अद्याप काहीही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे हे ...
Jyoti Malhotra Pakistan: हरयाणातील हिसारची ज्योती मल्होत्रा सध्या अटकेत आहे. यु-ट्यूब चॅनेल चालवणाऱ्या ज्योती मल्होत्राने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात एक नवीन माहिती समोर आली आहे. ...
India Pakistan War : पाकिस्तानी रडारला चकमा देत ब्रम्होस मिसाईल पाकिस्तानात घुसली होती. १५ मिसाईल आणि ११ एअरबेस... पाकिस्तानात सगळीकडे धूरच धूर... भारताचे ऑपरेशन सिंदूर.... ...
youtuber jyoti malhotra : हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तिची महिन्याची कमाई माहिती आहे का? ...
भारताबरोबर सुरू असलेल्या तणावामध्ये पाकिस्तानने आधी कोणतेही कोणतेही नुकसान झाले नसल्याचे सांगितले होते. दरम्यान,आता कबुलीनामा देण्यास सुरूवात केली आहे. ...