पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यदलांमध्ये पुढचे दोन ती ...
YouTuber Jasbir Singh : जसबीर ‘जान महल’ नावाचा युट्यूब चॅनेल चालवत होता आणि त्याचे थेट संबंध पाकिस्तानी हेर जट्ट रंधावा उर्फ शाकीर याच्याशी असल्याचे समोर आले आहे. ...
Gold Rate : ऑपरेशन सिंदूरनंतर सोन्याच्या किमतीत २००० रुपयांची घसरण झाली आहे. सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ९७,००० रुपयांच्या वर आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काळात सोने ८५,००० रुपयांपर्यंत जाऊ शकते. ...
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी, आपण 117 ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ले चढवून रशियाची 40 लढाऊ विमानं उद्धवस्त केली. गेल्या दीड वर्षांपासून या हल्ल्याची योजना आखली जात होती, असा दावाही केला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, याच S-400 च ...
India - Pakistan Operation Sindoor: पाकिस्तानचा पराभव इतका मोठा आहे की तो लपवणे शक्य नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या पारंपरिक शत्रूसोबतच तुर्कीदेखील हरला आहे. ...