पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान, भारताने नूर खान, सरगोधा, बोहलरी, जेकबाबाद, सुक्कूर, रहीम यार खान, रफीकी, मुरीद, चुनियान आणि पसरूर यासह अनेक पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवर हल्ले केले. ...
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतासमोर अक्षरशः गुडघे टेकणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी परदेशात जाऊन मोठी-मोठी विधाने करायला सुरुवात केली आहे. ...
India Vs Pakistan War, Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरवेळी भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानी नौदल पळून गेले होते, अशी धक्कादायक माहिती समोर येत आहे. ...
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या निवास्थानी फडकवला तिरंगा, स्वातंत्र्यसैनिकांना अरपण केली श्रद्धांजली... जनतेला दिल्या स्वातंत्र्याच्या शुभेच्छा... ऑपरेशन सिंदूर आणि स्वदेशीसंदर्भातही भाष्य... ...
Independence Day 2025 PM Narendra Modi Speech: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिधान केलेल्या पोषाख विशेष होता, असे म्हटले जात आहे. आतापर्यंत पंतप्रधान मोदींचे सर्वांत जास्त भाषण किती वेळाचे झाले? ...