पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Gold Silver Price 12 May: शस्त्रसंधीनंतर आज सोनं आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. आज सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली. पाहा काय आहेत नवे दर. ...
32 Indian Airports Reopen: पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू झाला होता. यादरम्यान, देशातील ३२ विमानतळ बंद करण्यात आली होती. ...
पाकिस्तानातील काही लोकांनी ऑपरेशन सिंदूरनंतर आता ऑपरेशन सुहागरात होईल अशी भारतावर टीका केली होती. त्यावर दिशा पाटनीच्या बहिणीने खडे बोल सुनावत पाकिस्तानची बोलती बंद केली आहे ...