पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Pakistan War, Missile Drone Attack Location: भारताच्या एस-४०० हवाई संरक्षण प्रणालीने हवेतच सर्व क्षेपणास्त्रे नष्ट केली. कोणत्याही क्षेपणास्त्रांना हल्लाची संधी मिळू दिली नाही. ...
India Pakistan Conflict: पाकिस्तानी लष्कराने आज जम्मूपासून जैसलमेरपर्यंतच्या अनेक भागांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र आणि ड्रोनचे हल्ले केले. मात्र भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने हे हल्ले उधळून लावले आहेत. त्याबरोबरच पाकिस्तानच्या हवाई दलाला मोठा झटका ...
Pakistan Attack on Jammu Airport: भारतीय सैन्याने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे दहशतवादी अड्ड्यांचे जबर नुकसान झाले होते. तसेच या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले होते. दरम्यान, या कारवाईनंतर खवळलेल्या पाकिस्तानने भारतावर प्रतिहल्ला करण्यास सुरुवात के ...