पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
PM Narendra Modi at Adampur Aairbase : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज पहाटे आदमपूर एअरबेसला पोहचून जवानांसोबत संवाद साधला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल त्यांचे आभारही मानले. ...
Brahmos Missile : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये जवळपास १००हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यात भारताने स्वतःचे बिल्ट इन सुपरसॉनिक क्षेपणास्त्र 'ब्रह्मोस' वापरले. ...
जम्मू काश्मीर, शोपियानमध्ये ठिकठिकाणी दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले जात आहेत. या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधण्यासाठी वेगवेगळी माहिती जमा केली जात आहे. ...