पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Spying for Pakistan Updates: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्यांचं एक मोठं नेटवर्क समोर आले आहे. तीन राज्यात ११ हेरांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याबद्दलची माहिती तपासातून दररोज समोर येत आहे. ...
India Pakistan War : पाकिस्तानी रडारला चकमा देत ब्रम्होस मिसाईल पाकिस्तानात घुसली होती. १५ मिसाईल आणि ११ एअरबेस... पाकिस्तानात सगळीकडे धूरच धूर... भारताचे ऑपरेशन सिंदूर.... ...