पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor: नॉर्वेने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. सौदी अरेबियाचे परराष्ट्र मंत्री देखील आज सकाळी पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. ...
India Pakistan Conflict: भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पिसाळलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमेलगतच्या राज्यांवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहेत. त्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...
India Attack on Pakistan: भारताकडे रशियाची एस ४०० ही एअर डिफेंस सिस्टीम होती. तिने मोठी कामगिरी केलीच परंतू भारताकडे आणखी काही अस्त्रे होती ज्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे. यामध्ये डीआरडीओ, इस्रायल, स्वीडन आणि रशियाच्या अन्य डिफेन्स सिस्टीमचा ...
Nagpur Crime News: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्याविरोधात सोशल माध्यमांवर गरळ ओकणाऱ्या नक्षलसमर्थक तरुणाला नागपुरातील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्याने देशविरोधी कारवाया केल्याचा आरोप आहे. सरकारविरोधात संघर्ष पुकारण्याची त्याची तयारी होती. ...