पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
चंदीगडमधील नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पटियाला, फिरोजपूर, फाजिल्का, अमृतसर, गुरुदासपूर आणि तरनतारन येथेही अशाच प्रकारचा इशारा देण्यात आला आहे. ...
Karachi Bakery : जर तुम्ही कधी हैदराबादला गेला असाल तर तुम्ही कराची बेकरी हे नाव नक्की ऐकलं असेल. भारत पाकिस्तान तणावादरम्यान लोक या बेकरीविरोधात आंदोलन करत आहेत. ...
India Pakistan: भारताने दहशतवादी तळावर हल्ला केल्याने पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे. त्यातच आता पाकिस्तानातील एका महत्त्वाच्या खात्याचे एक्स अकाऊंटच हॅक झाले आहे. या अकाऊंटवरून करण्यात आलेल्या पोस्टने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. ...
जम्मू काश्मीरात जर शत्रू आणि दहशतवाद्यांविरोधात लढताना सैन्य कारवाईत एखाद्या घराचे नुकसान झाले तर सरकार त्याला नुकसान भरपाई देते का असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
Operation Sindoor: सद्यस्थितीत भारत पाकिस्तान हे दोन्ही देश युद्धजन्य स्थितीत आहे. पाकिस्तानचे हल्ले थोपवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर(Operation Sindoor) अंतर्गत S400 या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचा वापर केला आहे. त्यालाच सुदर्शन चक्र अ ...