पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
‘देश के दुश्मनों ने देख लिया कि जब सिंदूर बारूद बन जाता है तो नतीजा क्या होता है’ असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पाकिस्तानला दिला. ...
Pahalgam Terror Attack: महिना उलटून गेला तरी पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी अद्याप सापडलेले नाहीत. या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी लष्कर आणि इतर सुरक्षा दले जंग जंग पछाडत आहेत. मात्र या दहशतवाद्यांचा अद्याप काहीही सुगावा लागलेला नाही. त्यामुळे हे ...