पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Kerala News: केरळमधील कोल्लम जिल्ह्यामध्ये मुथुपिलक्क येथे असलेल्या पार्थसारथी मंदिराच्या आवारात सजवण्यात आलेल्या पुकलम (फुलांची रांगोळी)वरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने अशी रांगोळी काढणं म्हणजे हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन असल्याचं म्ह ...
'ऑपरेशन सिंदूर'मुळे झालेल्या नुकसानातून सावरण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे. उपग्रह फोटोवरून त्यांनी नूर खान एअरबेसची दुरुस्ती सुरू केल्याचे दिसत आहे. १० मे २०२५ रोजी भारताने क्षेपणास्त्र हल्ला केला, यामुळे एअरबेसचे मोठे नुकसान झाले. एक ड्रोन कमांड ...
चीनमधील तियानजिन येथे झालेल्या एससीओ शिखर परिषदेत, सदस्य देशांनी २०२५ च्या पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करणारा संयुक्त जाहीरनामा जारी केला. ...