पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने ७ मे रोजी पाकिस्तानी हद्दीतील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करून प्रति-आक्रमण ऑपरेशन सिंदूर सुरू केले. ...
भविष्यातील युद्धे लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रे आणि स्टँड-ऑफ शस्त्रांवर आधारित असतील हे ऑपरेशन सिंदूरमधून स्पष्ट झाले. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Operation Sindoor on Pakistan: आशिया चषकामध्ये भारत पाकिस्तान सामन्यावेळी पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताची विमाने पाडल्याचे खुनावले होते. तर भारतानेही नंतरच्या सामन्यात पाडली नाहीत तर पुन्हा सुखरूप आल्याचे दाखविले होते. ...