पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Narendra Modi And Shravan Singh : पंजाबच्या फिरोजपूर जिल्ह्यातील १० वर्षांच्या शूर श्रवण सिंहने 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय जवानांना पाणी, दूध आणि लस्सी पोहोचवून मदतीचा हात दिला होता. ...
'ऑपरेशन सिंदूर'च्या सात महिन्यांनंतर, पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी भारतीय ब्रह्मोस क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने नूर खान एअरबेसवर हल्ला केला होता असे पहिल्यांदा कबूल केले. या हल्ल्यात तळावरील इमारतींचे नुकसान झाले आणि सैनिक जखमी झाले. पाकिस्तान ...
अमेरिकन परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो आणि सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांनी भारताशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा दार यांनी केला. ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर मोहिमेदरम्यान भारताने पाकिस्तानातील नूर खान लष्करी तळ उद्ध्वस्त केल्याची पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक दार यांनी कबूली दिली. ...
पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील (LoC) पाकव्याप्त काश्मीर (PoK) च्या पुढच्या भागात अँटी-एंट्री ड्रोन सिस्टीमची तैनाती वाढवली आहे. त्यांनी रवळकोट, कोटली आणि भिंबर सेक्टरमध्ये नवीन मानवरहित काउंटर एरियल सिस्टीम बसवल्या आहेत. ...