पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
ऑपरेशन सिंदूरदरम्यान सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या एका १९ वर्षीय विद्यार्थिनीला महाविद्यालयातून काढून टाकण्यासंदर्भातील महाविद्यालय संस्थेचे पत्र उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविले. ...
भारताच्या आदमपूर हवाई तळावर सुखोई-३०एमकेआयवर हल्ला करून त्याचे नुकसान केले, असा दावा पाकिस्तानने केला होता. यामध्ये पाकिस्तानने सॅटेलाईट फोटो जोडले होते. आता या फोटोंमागील सत्य समोर आले आहे. ...