पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
अमित शाहांच्या काळात मणिपूर जळत आहे, दिल्लीत दंगली झाल्या, पहलगाम घडले आणि आजही ते गृहमंत्री आहेत असं सांगत त्यांनी शाह यांच्या राजीनाम्यावर भाष्य केले. ...
Operation Mahadev: पहलगाममध्ये पर्यटकांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला. हे दहशतवादी आणखी एका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते, अशी माहिती समोर आली आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत ऑपरेशन सिंदूर संदर्भात भाषण करताना जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव अंतर्गत मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यांची माहिती दिली. ...
Mcdonalds : काँग्रेस पक्षाचे खासदार दीपेंदर सिंग हुडा यांनी सोमवारी सांगितले की, डोनाल्ड ट्रम्प यांना गप्प बसवा अन्यथा देशातील अमेरिकन कंपनी मॅकडोनाल्ड्स बंद करा. तेव्हापासून मॅकडोनाल्ड्सची खूप चर्चा होत आहे. ...