पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
१४ मे रोजी झालेल्या डिजीएओ स्तरावरील चर्चेत १८ मेपर्यंत या युद्धविरामाची मुदत वाढवण्याचा करार झाल्याचे म्हटले जात होते. या करारानुसार आजचा दिवस युद्धविरामाचा शेवटचा दिवस असणार का?, असा प्रश्न अनेकांना पडला होता. ...
Shashi Tharoor News: दहशतवादाविरोधात देशाची भूमिका मांडणाऱ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळामध्ये काँग्रेसचे शशी थरूर यांचा समावेश करण्यात आला आहे. या शिष्टमंडळातील शशी थरूर यांच्या समावेशावरून काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. त्यावर आता शशी थरूर यांची प ...
Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरदरम्यान, आमच्या सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिलं. सैन्यदलामुळे आमची मान अभिमानाने उंचावली. आम्ही आता अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, असेही अमित शाह म्हणाले. ...
Mohan Bhagwat News: सरसंघचालक मोहन भागवत यांनी जयपूर येथे आयोजित कार्यक्रमामध्ये एक मोठं विधान केलं आहे. आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं, असे मोहन भागवत म्हणाले. ...
Rajasthan News: जैसलमेरमध्ये लुप्तप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या माळढोकाच्या पिल्लांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जैसलमेरमधील सम येथे ड्रोन दिसल्याचे वृत्त आल्यानंतर जैसलमेरमधील माळढोक ब्रिडिंग सेंटरमधून नऊ पिल्लांना दुसरीकडे हलवण्यात आलं आहे. ...