पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी परदेशात जाणाऱ्या खासदारांच्या शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसचे खासदार युसूफ पठाण यांचाही समावेश होता. पण आता युसूफ पठाण यांनी केंद्र सरकारला उपलब्ध असं कळवले आहे. ...
Asia cup 2025 latest news BCCI India vs Pakistan: आशिया कप येत्या जूनमध्ये श्रीलंकेत होणार होता. टी २० वर्ल्डकपसाठी ही स्पर्धाही २०-२० स्वरुपात घेतली जाणार होती. ...
पाकिस्तानी गुप्तहेर नोमान इलाहीने चौकशीदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. हेरगिरीच्या बदल्यात भारतीय बँक खात्यांमधून पैसे पाठवल्याचे त्याने सांगितले. ...
या प्रकरणात पोलिस प्रशासन व स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. राज्य महिला आयोगानेदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ...