पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Pakistan Conflict: पाकिस्तानने देशाच्या पश्चिम सीमेवर केलेले हल्ले उधळून लावत पाकिस्तानच्या विविध भागात जोरदार ड्रोन हल्ले केले. या हल्ल्यांमुळे पाकिस्तानवर मोठी नामुष्की ओढवली असून, याबाबत पाकिस्तानच्या संसदेत उत्तर देताना पाकिस्तानचे संरक्षणम ...
Share Market : भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आठवड्यात बाजार कसा राहिला? कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली? कोणते स्टॉक्स वधारले? चला जाणून घेऊया. ...
Sunil Mittal Haier Stake: एअरटेल कंपनीचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी चिनी कंपनी हायर इंडियामधील ४९ टक्के हिस्सा खरेदी करण्याची मोठी योजना आखली आहे. ...
CM Devendra Fadnavis: भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. ...
कोल्हापूर : भारत -पाकिस्तानमधील युद्धजन्य स्थितीच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील मंदिरे, पर्यटनस्थळे, धरणे आणि ... ...