पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने ६-७ मे च्या मध्यरात्री ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तानातील ९ दहशतवादी तळांवर टार्गेट हल्ला केला ...
Congress Prithviraj Chavan News: इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी यांनी वेळोवेळी माहिती देत असत. मात्र, आज पंतप्रधान ना जनतेसमोर येतात, ना प्रेस कॉन्फरन्स घेतात, ना संसदेचे अधिवेशन बोलवतात, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ...
ऑपरेशन सिंदूरची माहिती भारताने पाकिस्तानला आधीच दिली होती, या मी केलेल्या आरोपावर परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी बाळगलेले मौन ही गंभीर बाब आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केली. ते ...