पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor Trademark: मुकेश अंबानी यांची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडनं (RIL) 'ऑपरेशन सिंदूर' नावाचा ट्रेडमार्क आपल्या नावे करण्यसाठी अर्ज केला आहे. हे नाव पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या भारताच् ...
operation Sindoor effect : भारताने ओपरेशन सिंदूर राबवल्यानंतर पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला सर्वात मोठा धक्का बसला आहे. कराची स्टॉक एक्सचेंज आज ७.५ टक्क्यांनी घसरला आहे. ...
Masood Azhar Statement: निष्पाप भारतीयांचे प्राण घेणाऱ्या दहशतवादी मसूद अजहरच्या घरातही आज मृतदेहांची रांग लागली. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरने मसूद अजहरवरच थेट घाव घातला. ...