पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Pahalgam Terror Attack: अमेरिकेने पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरला सैन्याच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित समारंभाचे निमंत्रण पाठवले आहे. ...
Operation Sindoor: सीमेपलिकडून उचापत्या करणाऱ्या पाकिस्तानला भारताने त्याच्याच भाषेत उत्तर दिले. भारतीय लष्कराने पाकिस्तानी हवाई दलाच्या तळांवरच हल्ले करत जबर घाव घातला. ...
Operation Sindoor: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले होते. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यदलांमध्ये पुढचे दोन ती ...