पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
बांगलादेशातील विद्यापीठांमध्ये लश्कर आणि जैश दहशतवादी संघटना उघडपणे कार्यरत आहेत. जिथे कट्टरपंथी बनण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना टार्गेट केले जात आहे ...
युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी, आपण 117 ड्रोन्सच्या सहाय्याने हल्ले चढवून रशियाची 40 लढाऊ विमानं उद्धवस्त केली. गेल्या दीड वर्षांपासून या हल्ल्याची योजना आखली जात होती, असा दावाही केला आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की, याच S-400 च ...
India - Pakistan Operation Sindoor: पाकिस्तानचा पराभव इतका मोठा आहे की तो लपवणे शक्य नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताच्या पारंपरिक शत्रूसोबतच तुर्कीदेखील हरला आहे. ...
Air India On Türkiye: तुर्कस्तानसोबत वाढता तणाव लक्षात घेता एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर दरम्यान तुर्कस्थाननं पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला होता. तेव्हापासून भारतात त्यांच्या उत्पादनांवर आणि सेवांवर मोठ्या प्रमाणात बहिष्कार टाक ...