पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India-Pakistan Ceasefire:आज सकाळपर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या हद्दीत ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्यात येत होता. मात्र संध्याकाळी अचानक दोन्ही पक्षांनी शस्त्रसंधी जाहीर केल्याने सारे जग अवाक् झाले आहे. संघर्ष शिगेला ...
India-Pakistan Tension: माळवा एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर परतणाऱ्या जवानांकडून लाच मागण्यात आल्याची एक घटना समोर आली आहे. हे जवान जम्मू येथे कर्तव्यावर जात होते. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने संबंधित टीटीईला निलंबित केलं आहे. ...