पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
ऑपरेशन सिंदूरमध्ये, भारतीय सैन्याने मोठे शौर्य दाखवले आणि काही तासांतच पाकिस्तानी हवाई दलाचे कंबरडे मोडले. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक स्वदेशी शस्त्रे वापरली आणि काही तासांतच पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पडले. ...
Sofiya Qureshi And Shyna Sunsara : वडोदरा येथील पंतप्रधान मोदींच्या रोड शोमध्ये कर्नल सोफिया कुरेशी यांची जुळी बहीण शायना सुनसारा देखील सहभागी झाल्या होत्या. ...
Shashi Tharoor On India-Pakistan Relations: शशी थरुर यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळाने अमेरिकेत पोहोचून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची पोलखोल केली. ...