पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Asia Cup 2025, Ind Vs Pak: आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मिळवलेल्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करताना हा विजय म्हणजे मैदानावरील ऑपरेशन सिंदूर असल्याचे म्हटले होते. त्यानंतर, मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल् ...
भारताने ३० एप्रिल रोजी पाकिस्तानी विमाने आणि विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद करून प्रत्युत्तर दिले. तेव्हापासून, दोन्ही देश दरमहा NOTAM जारी करून बंदीचा कालावधी वाढवत आहेत. ...