पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Vs Turkey Conflict: ऑपरेशन सिंदूरवेळी तुर्कीने पाकिस्तानला थेट मदत केली होती, त्याचा बदला आता भारत घेत असल्याचे तुर्कीच्या मीडियात म्हटले जात आहे. ...
India Vs Pakistan War Update: सहा-सात मे च्या रात्री भारताने पाकिस्तानातील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ले केले होते. यावेळी भारताची पाच लढाऊ विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. यापैकी तीन विमाने ही राफेल होती असेही सांगितले होते. ...
India Vs Pakistan War, Rafael: भारतीय लढाऊ विमानांनी आपले क्षेत्र न सोडता पाकिस्तानात हवाई हल्ले चढविले होते. यासाठी स्काल्प क्रूझ मिसाईल आणि स्पाईस २००० ब़ॉम्बचा वापर करण्यात आला होता. ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय हवाई दलाची काही विमाने पाडल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. तसेच त्यामध्ये राफेलचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र आता राफेलबाबत पसरवण्यात आलेल्या अफवांबाबत धक्कादायक माहिती फ्रान् ...
Operation Sindoor Against Pakistan: फिक्कीच्या एका कार्यक्रमात सिंह यांनी मोठा खुलासा केला आहे. युद्ध एका सीमेवर होत होते पण विरोधक तीन होते, असे सिंह म्हणाले. ...
इस्लामिक विद्वानांसोबत झालेल्या बैठकीवेळी मोहसीन नक्वी यांच्यासोबत अंतर्गत व्यवहार राज्यमंत्री तलाल चौधरी, रुअत-ए-हिलाल समितीचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कबीर आझाद आदी उपस्थित होते. ...