पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Parliament Monsoon Session 2025: सरकारच्या बाजूने असलेल्या सदस्यांना बोलले दिले जात असेल, तर आम्हा विरोधकांनाही बोलण्याची संधी दिली गेली पाहिजे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ...
Operation Sindoor: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी भारतीय सैन्यदलाकडून राबवण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरवेळी भारताच्या जवानांनी पराक्रमाची शर्थ केली होती. तसेच यादरम्यान, सीमेवर तणावाची परिस्थिती असतानाही काही शूर सर्वसामान्य ...
Monsoon Session: संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, सरकार संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 'ऑपरेशन सिंदूर' सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार आहे. ...