पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor News: ऑपरेशन सिंदूरबाबत परदेशी प्रसारमाध्यमांनी खोट्या बातम्या प्रसारित केल्या गेल्या. मात्र ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारताला झालेल्या नुकसानाचा एक फोटो तरी दाखवा. या कारवाईत भारताचं कुठलंही नुकसान झालेलं नाही, असं अजित डोवाल यांनी ठणक ...
India Vs Turkey Conflict: ऑपरेशन सिंदूरवेळी तुर्कीने पाकिस्तानला थेट मदत केली होती, त्याचा बदला आता भारत घेत असल्याचे तुर्कीच्या मीडियात म्हटले जात आहे. ...