पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
“पाकिस्तानमधील दहशतवादी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. आम्ही कधीही त्यांच्या नागरिकांना लक्ष्य केले नाही. मात्र, पाकिस्तानने केवळ भारतातील नागरी भागांनाच लक्ष्य केले नाही, तर मंदिरे, गुरुद् ...
Shashi Tharoor On India-Pakistan Ceasefire: युद्धविरामबाबत शशी थरुर यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका घेतली असून, सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. ...
Operation Sindoor And Yogi Adityanath : लखनौमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डिफेन्स इंड्यूटियल कॉरिडोरमध्ये ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल प्रोडक्शन यूनिटचं व्हर्च्युअली उद्घाटन केलं. ...
IPL 2025 suspension : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी झाली असली तरी आयपीएलबाबतचा सस्पेन्स अजूनही कायम आहे. बीसीसीआयने आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित केले आहे. मात्र, याचा मोठा आर्थिक फटका बीसीसीआयसोबत इतरांनाही बसणार आहे. ...
India Pakistan ceasefire broken: पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्याने भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केली आणि दोन्ही देशात शस्त्रसंधी झाली. त्या शस्त्रसंधीचं अंधार पडताच काय झालं, हे सगळ्यांनी बघितलं, पण शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानचे डीजी ...