पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Pakistan Tension Update: पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी उच्च स्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना मोदींनी तिन्ही लष्करप्रमुखांना पाकिस्तानच्या लष्करी कारवाईला जशास तसे उत्तर देण्याचा मेसेज दिला. ...
India Pakistan Tension Update: स्वतःहून शस्त्रसंधीचा प्रस्ताव देऊन ती धुडकावून लावणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान मोदींनी निर्वाणीचा इशारा दिला. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासोबत मोदींची चर्चा झाली. त्यावेळी मोदी भारताची भूमिका स्पष्ट ...