पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
पाकिस्तानवर निशाणा साधत प्रज्ञा सिंह ठाकूर म्हणाल्या, "पाकिस्तानात सर्वच दहशतवादी आहेत. त्यांचे सैन्य असो, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान असो, सर्वच दहशतवादी आहेत. म्हणूनच त्यांना दहशतवादी म्हणता येईल, पण... ...
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केलेल्या कारवाईला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने चिनी शस्त्रास्त्रांचा वापर केला होता. मात्र ही शस्त्रास्त्रे भारताच्या माऱ्यासमोर फुसकी ठरली होती. त्या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलेल्या प्रश ...