पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Thackeray Group MP Sanjay Raut Reaction On Operation Sindoor: पहलगाम हल्ल्यात २६-२७ महिलांचे सिंदूर पुसले गेले, त्याला देशाचे गृहमंत्री अमित शाह आहेत. पंतप्रधानांनी त्यांचा राजीनामा घेतला असता तर करून दाखवले असे म्हणता आले असते, अशी टीका संजय राऊतांन ...
Operation Sindoor : भारताच्या एका हल्ल्यानंतर पाकिस्तानची अवस्था पळता भुई थोडी अशी झाली आहे. हा हल्ला जरी जमिनीवर झाला असला तरी याचे परिणाम पाकिस्तानच्या आकाशातही पाहायला मिळत आहे. ...
भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानला धडा शिकवला आहे. भारतीय वायुसेनेने 'ऑपरेशन सिंदूर' आखून दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली आहेत. या आधीही भारताने पाक विरोधात अशी मोठी ऑपरेशन्स केली होती. ...
Operation Sindoor Surgical Air Strike: भारतीय लष्कराने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये लष्कार-ए-तोयबा संस्थापक दहशतवादी हाफिज सईद याचे महत्वाचे ठिकाण लक्ष्य करण्यात आले. ...
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान झोपेत असतानाच भारतीय लष्कराने मोहीम फत्ते केली. भारतीय लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर' हाती घेत दहशतवाद्यांची ठिकाणं उद्ध्वस्त केली. त्यामुळे पाकिस्तान पिसाळला आहे. ...