पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
Operation Sindoor भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर निर्माण झालेल्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मंत्रिमंडळातील सदस्य, चारही प्रांतांचे मुख्यमंत्री, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख तसेच प्रशासनातील वर ...
२२ एप्रिलच्या पहलगाम हल्ल्यात २६ निरपराध पुरुषांचा बळी गेला. मृतांच्या पीडित पत्नींचा विचार करता या प्रत्युत्तरात्मक मोहिमेसाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ हे समर्पक नाव देण्यात आले. ...
नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेताना भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने एअर स्ट्राइक केला. भारताने ... ...
Operation Sindoor: भारतीय सैन्य दलाने केलेल्या कारवाईमुळे पाकिस्तानी सैन्यातील या अधिकाऱ्यांचं नाक कापलं गेलं आहे. तसेच देशासमोर त्यांची मोठी नाचक्की झाली आहे. त्यामुळेच पाकिस्तानी सैन्य हा हल्ला पचवून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करेल असे दावे केले ...
Operation Sindoor Airstrike on Pakistan: ट्रम्प यांनी यापूर्वीही पाकिस्तानसोबत समेट घडवून आणण्याची भारताला ऑफर दिली होती. परंतू, भारताने ती फेटाळली होती. ...