पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India vs Pakistan War: अमृतसरमध्येही रात्री १०.३० ते ११ वाजेपर्यंत अर्धा तास वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतू, पुन्हा लाईट सुरु करण्यात आल्या. यानंतर काही वेळाने मोठे आवाज ऐकू आल्याने प्रशासनाने पुन्हा ब्लॅकआऊट केले. यामुळे लोकांमध्ये भीती निर ...
Operation Sindoor संघर्ष चिघळणे पाकिस्तानच्या हिताचे नाही; पण जिहादी मनोवृत्ती स्वस्थ बसणार नाही. पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवादी संघटना आता सुडाने पेटल्या असणार. ...