पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार भारताने केला होता. सिंधू नदीचं पाणी रोखून आणि व्यापार बंद करून भारताने पाकिस्तानची कोंडी केली होतीच, पण लष्कराच्या तीनही दलांनी मिळून ७ मे रोजी पाकवर जबरदस्त 'एअर स्ट्राईक' केला. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकव्याप्त प्रदेशात क्षेपणास्त्र डागली आणि दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. लक्ष्य करण्यात आलं. Read More
India Pakistan News: भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे. भारताने दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले, पण कांगावाखोर पाकिस्तानकडून थेट गावांनाच लक्ष्य केले जात आहेत. त्याचेच काही व्हिडीओ समोर आले आहेत. ...
Operation Sindoor: जम्मूत भगवती श्री वैष्णोदेवी स्थानापन्न आहे, त्यामुळे कोणालाच घाबरण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदी आणि भारतीय सैन्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, अशा भावना जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी बोलून दाखवल्या. ...
India Pakistan War : बुधवारी रात्री पाकिस्तानने देशातील अनेक राज्यांवर क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला. भारतीय हवाई संरक्षण दलाने सर्व क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले आहेत. दरम्यान, भारताने पाकिस्तानवर अनेक क्षेपणास्त्रे डागून प्रत्युत्तर दिले ...
India vs Pakistan War: सीमेचे असे कोणतेही निश्चित चिन्ह नाही की ज्याकडे पाहून कोणी अंदाज लावू शकेल की सीमारेषा देवदार वृक्षांनी सीमेला अशा प्रकारे वेढले आहे की सीमेवर सूर्यकिरण देखील दिसत नाहीत. पर्वतांमुळे वर्षातील बाराही महिने मानवी प्रवेश कठीण होत ...
जीवित वा वित्तहानीचे खरे तपशील जगासमोर येण्याची शक्यता कमी असली आणि या स्फोटांमागे भारत असल्याची कोल्हेकुई पाकिस्तान करीत असला तरी प्रत्यक्षात तिथे जे पेरले तेच उगवत आहे. ...