शेतकºयांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने शासनाने सुरु केलेल्या ई-नाम कार्यप्रणालीमध्ये आतापर्यंत केवळ साडेनऊ हजार शेतकºयांचीच नोंदणी झाली आहे. त्यामुळे या कार्यप्रणालीत शेतकºयांची नोंदणी वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आह ...
व्यापारी महासंघ व औषधी विक्रेता संघाने शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला पुसद, उमरखेड, दिग्रस व महागावमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभर संपूर्ण बाजारपेठ बंद राहिली. ...
आॅनलाईन आणि रिटेल एफडीआयविरुद्ध व्यापाऱ्यांनी शुक्रवारी पुकारलेल्या भारत बंदला दारव्हा, आर्णी, घाटंजी, राळेगाव व बाभूळगाव येथे संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) बहुतांश सेवांचे शुल्क वाहनधारकांना आता आॅनलाईन पद्धतीने भरता येणार आहे, अशा प्रकारे आॅनलाईन सेवा देणारे राज्यातील पुण्यानंतरचे कोल्हापूर हे दुसरे कार्यालय ...
आॅनलाइन खरेदी-विक्रीची प्रक्रिया, मोठमोठ्या मॉलमधून विविध दैनंदिन गरजेच्या लोकोपयोगी वस्तूंच्या होणाऱ्या घाऊक व किरकोळ विक्रीमुळे किरकोळ व्यापार अडचणीत सापडला आहे. यामुळे व्यापारावर होणाºया परिणामांवर चर्चा करण्यासाठी चेंबर आॅफ कॉमर्सच्या सभागृहात बु ...
सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या ई-कनेक्ट अॅपला मोठा प्रतिसाद मिळत असून, प्रशासन तक्रारींचे निराकरणही करीत आहेत. या अॅपवरून प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९८.२५ टक्के इतक्या तक्रारींचे निव ...
केंद्र शासनामार्फत शेतमालाच्या खरेदी-विक्रीसाठी राष्ट्रीय कृषी बाजार ई-नाम योजना राज्यातील ६० बाजार समितीत राबविण्यात येत असून, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची ई-नाम योजनेसाठी दुसऱ्या टप्प्यात निवड झाली असून, शेतकºयांनी या योजनेत आपले नाव नोंदणी करा ...