राज्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आहे. ...
Onion Seed Sell : कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी अनुभवातून शिक्षण या प्रकल्पांतर्गत उत्पादित केलेले कांदा फुले समर्थ या वाणाच्या बियाण्यांची विक्री आज करण्यात आली. केवळ तीन तासांमध्ये चार लाख पाच हजार रुपयांच्या कांदा बियाण्यांची विक्री करण्या ...