ओबीसी समाजाची जनगणना न केल्यामुळे केंद्राकडून ओबीसींना तुटपुंजे आर्थिक साहाय्य मिळते. त्याचा परिणाम ओबीसींच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासावर झाला ...
राष्ट्रीय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना असावा, अशी शिफारस केंद्र सरकारकडे करणारा ठराव विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी मांडला व तो मंजूर करवून घेतला. ...
ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, त्यासाठी जनगणना अर्जात ओबीसीचा स्वतंत्र रकाना तयार करावा, यासह संविधानाच्या ३४० व्या कलमाची अंमलबजावणी करा, एससी, एसटी प्रमाणे ओबीसींना सर्व शासकीय योजनांना लाभ द्यावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे सुविधा मिळाव ...
ओबीसींना शेती बरोबरच व्यवसायभिमुख करण्यासाठी प्रयत्न करावे व ओबीसींची आर्थिक उन्नती कशी होईल, यादृष्टीने केंद्र व राज्य सरकारने विविध योजना राबवाव्यात, यासाठी आम्ही ओबीसींच्या वतीने सतत पाठपुरावा करू, असे आश्वासन माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज ...