अविश्वास प्रस्ताव हा घटनेनं विरोधी पक्षाला दिलेला मोठा अधिकार आहे. सरकारचे धोरण किंवा निर्णय न पटल्यास विरोधक अविश्वास प्रस्ताव दाखल करू शकतात. त्यावर मतदान होतं आणि त्यात सरकारच्या विरोधात जास्त मतदान झाल्यास सरकार कोसळूही शकतं. Read More
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आल्यानंतर शिवसेनेच्या भूमिकेबाबत उलटसुलट चर्चांना उत आला होता. ...
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी 2003 साली अविश्वास ठरावाला सामोरे गेले होते. खरंतर त्यांनी आपल्या पंतप्रधान कार्यकाळात दोन अविश्वास ठरावांचा सामना केला. ...
गेल्या काही काळापासून पक्ष आणि केंद्रीय नेतृत्वावर नाराज असलेले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सातत्याने टीका करत असलेले भाजपा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी अविश्वास प्रस्तावाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले आहे. मात्र विरोधकांना अविश्वास प्रस्ताव दाखल करवून घेत मोदी सरकारने वेगळाचा डाव खेळल्याची चर्चा सध्या दिल्लीतील राजकीय वर्तुळा ...