राज्यात विरोधी पक्ष आता विभक्त दिसत असले तरी निवडणुकीच्या काळात भाजपला विरोध कऱण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे. ...
प्रशांत किशोर यांना बिहारमध्ये जातीवादाचा फटका बसू शकतो. मात्र केजरीवाल यांच्या सोशल इंजियनिरींगमधून यावरही तोडगा निघू शकतो. याआधी जेपींनी घडविलेल्या परिवर्तनाच्या वेळी जातीवाद गौण ठरला होता. त्यामुळे प्रशांत किशोर आणि केजरीवाल यावर तोडगा काढतील अशी ...
राजदनेते तेजस्वी यादव लवकरच युवकांच्या बेरोजगारीचा मुद्दा घेऊन बिहारमध्ये यात्रा कऱणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
नितीश कुमार एकमेव असे नेते आहेत ज्यांच्याकडे तत्व, निती आणि विचारधारा नाही. मात्र उद्देश आहे. ते आता थकले असून लक्ष्यहीन आणि अदुरदर्शी झाले आहेत. 60 टक्के युवक असलेल्या बिहार राज्यात विकास करण्यासंदर्भात काहीही योजना नसल्याचे खंत तेजस्वी यांनी व्यक्त ...