ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नितीशकुमार, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा 'मसावि' काढायचा झाला तर तो 'विश्वासार्हतेचा अभाव' असाच निघेल. अखिल समाजवादी परिवार मळवट बदलण्याच्या खेळात प्रसिद्ध आहे. ...
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी स्वातंत्र्य दिनी गांधी मैदानात आयोजित कार्यक्रमात झेंडावंदन केलं. यावेळी बिहारमधील जनतेला संबोधित करताना नितीश कुमार यांनी रोजगार आणि नोकऱ्यांबाबत मोठी घोषणा केली. ...
Nitish Kumar : राजदला १७ ते १८, जदयूला १२ ते १३, तर काँग्रेसला तीन मंत्रिपदे मिळू शकतात. नियमानुसार मुख्यमंत्र्यांशिवाय अधिकाधिक ३६ जणांचा मंत्रिमंडळात समावेश केला जाऊ शकतो. ...
Bihar Politics: बदललेल्या सत्तासमीकरणांमध्ये नितीश कुमार यांच्याकडे बिहारचं मुख्यमंत्रिपद कायम आहे तर तेजस्वी यादव यांची उपमुख्यमंत्रिपदी निवड झाली आहे. दरम्यान, नितीश कुमार एवढ्यावरच थांबलेले नाहीत. आता ते लोकसभेमध्ये एनडीएला मोठा धक्का देण्याची तया ...