बिहार विधासभा निवडणुकीदरम्यान केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा प्रभाव महिलांवर स्पष्टपणे दिसून येत होता. महत्वाचे म्हणजे, त्या स्पष्टपणे बोलत होत्या, “ज्याचे खातो, त्यालाच देणार.” काही महिलांमध्ये राज्य सरकारकडून मिळालेल्या 10 हजार रुपयांचीही चर्च ...
भाजपने 101 जागा लढल्या होत्या, त्यांपैकी जवळपास 95 जागांवर आघाडी मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे. तर जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला राजदची 30 जागांपर्यंत पोहचतानाही दमछाक होताना दिसत आहे. ...
नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षाकडून एक फोटो पोस्ट करण्यात आला होता, त्यात न भूतो न भविष्यती..नितीश कुमार बिहारचे मुख्यमंत्री होते, आहेत आणि राहतील असं कॅप्शन दिले होते. ...