अहंकार व मंग्रूरीमुळेच नाना पटोले यांच्या राजकारणाचा अंत होणार असून प्रफुल पटेल यांना पराजित करण्यासाठी भाजपात आलेले पटोले आता पटेलांचा झेंडा घेऊन लोकांकडे जात आहेत, अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज मंत्री नितीन गडकरी यांनी केली. ...
लोकांच्या घरी जा. जनसंपर्क वाढवा. भेटीगाठी घ्या. व्यक्तिगत संबंध जुळवा. सहानुभूती निर्माण करा. तेव्हाच पुढे तुमचा टिकाव लागेल, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी नगरसेवकांचे कान टोचले. ...
राज्यातील शेतकर्याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्न सुटणार नाही. शेतकर्यांची स्थिती चांगली व्हावी म्हणून केंद्र शासन विचार करीत आहे. शेतीला पू ...
हिंजवडी आयटी पार्कमध्ये नोकरी करणा-या आयटीयन्सची वाहतूक कोंडीपासून कायमची सुटका करण्यासाठी वाकड कस्पटे वस्ती ते हिंजवडी असा उड्डाणपूल, ग्रेडसेपरेटर व इलिव्हेटेड मार्ग उभारण्यात येणार आहे. ...