अर्थमंत्री सीतारमण यांनी म्हटले आहे, की रब्बी मार्केटिंग सिझन 2020-21 साठी 432.48 लाख टनांची खरेदी केली आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना 85,413 कोटी रुपये आधीच दिले आहेत. ...
कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा सोमवारच्या पत्रकार परिषदेतून केल्या आहेत. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन केंद्रीय वित्तमंत्रालयाने दुसऱ्याच दिवशी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आठ राज्यांच्या उपमुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन केला होता. ...