राज्यात कोरोनाचे १७ रुग्ण आढळले असताना, विधान भवन व मंत्रालय आस्थापनाला बायोमेट्रिक हजेरीचा वापर न करण्याबाबत विनाविलंब आदेश काढावेत, असा आग्रह आमदार डावखरे यांनी धरला. ...
सिंधुदुर्ग व चंद्रपूर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी २०१६ ते २०२० पर्यंत चार वर्ष राबविण्यात आलेल्या चांदा ते बांदा योजनेच्या अंमलबजावणीबाबत सविस्तर आढाव्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ मंत्री अजित पवार यां ...
भाजपने सत्ता गमावल्यावर ठाण्यातील पक्षाची जबाबदारी निरंजन डावखरे यांच्याकडे सोपवली. राज्यात सत्ता नसताना ठाणे महापालिकेत यश मिळवण्याचे आव्हान डावखरे यांच्यापुढे आहे. इतक्या कठीण परिस्थितीत डावखरे हे आपली चमक दाखवू शकले तर त्यांच्या नेतृत्वावर शिक्काम ...