ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
जम्मु कश्मीर येथील अनंतनाग येथे अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात डहाणूतील दोन यात्रेकरू ठार तर ७ जण जखमी झाले होते. त्या कुटुंबीयांच्या नातेवाईकांना अमरनाथ यात्रा ट्रस्ट कडून मदतीच्या धनादेशाचे वाटप मंगळवारी... ...
फटाक्यांमुळे होणा-या प्रदुषणाबाबत समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा फटाक्यांचा आवाज कमी झाला असून, नागरिकांनी फटाके खरेदीकडे पाठ फिरवली आहे. ...
पश्चिम बंगालच्या उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील इस्लामपूर गावी ज्योईता माही मोंडल या २९ वर्षांच्या व्यक्तीने गेल्या आठवड्यात न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसून देशात नवा इतिहास घडविला. ...
खळबळजनक ठरलेल्या आरुषी व हेमराज हत्याकांड खटल्यात निर्दोष ठरलेले आरुषीचे आई-वडील नुपूर व राजेश तलवार हे दासना तुरुंगात दर १५ दिवसांनी कैद्यांची दंत तपासणी करणार आहेत. ...
५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी ‘स्वच्छ भारत योजने’चा लोगो छापण्याच्या निर्णयाची विस्तृत माहिती देण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला आहे. यासाठी सुरक्षा आणि अन्य कारणांचा हवाला दिला आहे. ...