राज्य सरकारने २०११पर्यंतच्या झोपड्यांना अभय देण्याचे सुधारित धोरण जाहीर केले आहे. राज्य सरकारचा हा निर्णय २०००नंतर उभारलेल्या हजारो झोपडीधारकांच्या पथ्यावर पडला आहे. विशेष म्हणजे, मागील दहा वर्षांत नवी मुंबईत बेकायदा झोपड्यांचे पेव फुटले आहेत. ...
संघटनांमधील वादामुळे जंजिरामधील शिडाच्या बोटीची वाहतूक १५ दिवसांपासून ठप्प होती. यामुळे पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होऊ लागली होती. पर्यटकांची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी दोन्ही संघटनांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाहतूक पूर्ववत सुरू केली आहे. ...
बालकामगारांना कामावर ठेवून त्यांचे बालमन कोमेजून टाकणाऱ्यांच्या विरोधात सहायक आयुक्त कामगार यांनी, गेल्या तीन वर्षांत धाडी टाकून ८७ बालकामगारांची सुटका केली आहे. नवीन वर्षात रायगड जिल्ह्यातील बालकामगार कृतिदल अधिक आक्रमकपणे मोहीम राबणार असल्याने बालक ...
गौरव महाराष्ट्राचा नृत्याविष्कार, रॅम्पवॉक- उखाणे स्पर्धा, घरगुती वापरायोग्य वस्तूंचे अनेक स्टॉल्स, ‘राधा प्रेम रंगी रंगली’-फेम राधा अर्थात अभिनेत्री वीणा जगताप हिच्या गप्पांचा कार्यक्रम आणि कॉमेडी क्वीन तृप्ती खामकरची तुफान कॉमेडी अशा अनेकविध सत्रां ...
परिसरामध्ये उन्हाचा पारा वाढत असून जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षामुळे पाणी टंचाई आहे. परंतु तलासरी गावात मात्र मुबलक पाणी असून अधिकाऱ्याच्या चालढकलपणामुळे पाणी टंचाई निर्माण झाली आहे. वर्षभरापासून तयार असलेली पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी तलासरी ...
नॅशनल कझ्युमर हेल्पलाइनच्या संकेतस्थळावर विविध माध्यमांतून गेल्या दोन महिन्यांत तब्बल ६८ हजार २८० तक्रारींचा पाऊस पडला आहे. जानेवारी महिन्यात ३४ हजार ४२८ तक्रारी, तर फेब्रुवारी महिन्यात ३३ हजार ८५२ तक्रारी या संकेतस्थळावर दाखल झाल्यात आहेत. ...
शिक्षेविरुद्ध वरिष्ठ न्यायालयात अपील प्रलंबित असल्यास बंदिवानाला सुधारित नियमामध्ये संचित रजेसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे. मुंबईतील कुख्यात डॉन अरुण गवळीने त्या नियमाच्या वैधतेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. ...