नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती भवनात नेताजींच्या एका फोटोचे अनावरण करण्यात आले. मात्र, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनावरण केलेल्या फोटो वादात सापडला असून, तो फोटो नेताजींचा नसल्याचे सांगितले जात आहे. या चित्रातील व् ...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वेगळीच मागणी केली आहे. देशाची एकच राजधानी असण्यावर त्यांनी आक्षेप घेतला असून, देशाला किमान चार राजधान्या हव्यात, असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. ...