भारतीय सुरक्षा दलाना याप्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली असून इतक्या मोठ्या प्रमाणात मानवी सांगाड्यांनी भरलेली एक कार सहजपणे नेपाळमध्ये कशी दाखल झाली? ...
Lakhimpur Violence: लखीमपूर खेरी येथे रविवारी झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी आशिष मिश्राविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Indian Railway News: उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथून एक अजब घटना समोर आली आहे. येथे गोरखपूर रेल्वेमध्ये तैनात असलेला एक गार्ड पत्नी आणि मुलांना ड्युटीवर जातो म्हणून घराबाहेर पडला. मात्र तो थेट नेपाळमध्ये गेला. ...
परमबीर यांनी तत्कालीन देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केले होते. त्यानंतर त्यांच्याही भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे चव्हाट्यावर येऊन खंडणीचे गुन्हे दाखल झाले. त्यामुळे ३० एप्रिलपासून ते रजेवर चंदीगडला गेल्यानंतर अद्याप परतलेले नाहीत. ...