राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
सोशल मीडियावर आपल्या खास स्टाईलने आणि रोखठोक भाषणांनी लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या निर्मला नवले यांना प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात मात्र पराभवाचा धक्का बसला आहे. ...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीमध्ये अपघात झाला. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला.अजितदादांच्या निधनानंतर राज्यात शोककळा पसरली. ...
Sunetra Pawar News: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात झालेल्या अकाली निधनामुळे राज्याचं राजकारण हादरून गेलं आहे. तसेच अजितदादांच्या निधनामुळे पवार कुटुंबात आणि त्यांच्या पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एकीकडे अजितदादांच्या जा ...
Ajit Pawar Plane Crash, Baramati Airport Visibility rule: अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासा. ५ किमी व्हिजिबिलिटीची अट असताना ३ किमीमध्ये लँडिंगचा प्रयत्न का झाला? वाचा सविस्तर तांत्रिक विश्लेषण. ...