राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
पक्षाच्या कार्यालयात आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबाराला दांडी मारणे आणि पक्षाच्या मंगळवारी होणाऱ्या नियोजित बैठकीस उशिरा येण्याच्या मुद्द्यावरून पवार यांनी मंत्र्यांना झापल्याचे समजते. ...
DCM Ajit Pawar News: देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता मिळालेला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले काम आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. ...
Ajit Pawar Latet News: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर आगपाखड केली. राष्ट्रवादीच्या मंत्र्याकडून केल्या गेलेल्या वादग्रस्त विधानावर शेट्टी भाष्य केले. ...