राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती दूध संघाचे कामकाज सुरु होते, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संघाची नेहमीच उत्तरोउत्तर प्रगती झाली ...
Sunetra Pawar: बारामतीजवळ विमान अपघात होऊन अजित पवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर पक्षाची जबाबदारी येऊन पडली आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्याकडे नवीन जबाबदारीही देण्यात आली. ...
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार की नाही, याबद्दलची उत्सुकता आणखी ताणली गेली आहे. शरद पवारांच्या पक्षाचे नेते विलिनीकरणाची चर्चा झाली होती, असा दावा करत आहेत. तर अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्यापक्षाचे नेते अशी च ...
अजित पवारांच्या निधनामुळे त्यांच्याकडील अर्थ खात्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेली आहे. महत्त्वाचे असलेले अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार की नाही, याबद्दलची चर्चा सुरूच आहे. ...